AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी रडते, मला वाईट वाटतं पण.. जेव्हा कतरिना रणबीरसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे झाली व्यक्त

अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचं रिलेशनशिप बॉलिवूडमध्ये एकेकाळी खूप चर्चेत होतं. एका मुलाखतीत कतरिना तिच्या ब्रेकअपविषयी व्यक्त झाली होती. यावेळी तिने आलिया आणि दीपिकासोबतच्या मैत्रीविषयीही सांगितलं.

| Updated on: Apr 24, 2024 | 4:42 PM
Share
अभिनेता रणबीर कपूर त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला होता. आलिया भट्टशी लग्न करण्यापूर्वी त्याचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. यामध्ये दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ यांचा समावेश आहे. आता आलिया, दीपिका आणि कतरिना या तिघींमध्ये चांगली मैत्री आहे. एका मुलाखतीत कतरिनाला आलिया आणि दीपिकासोबतच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

अभिनेता रणबीर कपूर त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला होता. आलिया भट्टशी लग्न करण्यापूर्वी त्याचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. यामध्ये दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ यांचा समावेश आहे. आता आलिया, दीपिका आणि कतरिना या तिघींमध्ये चांगली मैत्री आहे. एका मुलाखतीत कतरिनाला आलिया आणि दीपिकासोबतच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

1 / 5
दीपिका आणि रणबीर यांचा 2009 मध्ये ब्रेकअप झाला होता. त्यानंतर रणबीरने कतरिनाला डेट करायला सुरुवात केली. 2009 ते 2016 पर्यंत रणबीर आणि कतरिना एकमेकांना डेट करत होते. रणबीरच्या कुटुंबीयांना त्याचं कतरिनासोबतचं नातं फारसं पसंत नव्हतं. या मतभेदांनंतर दोघांनी ब्रेकअप केला.

दीपिका आणि रणबीर यांचा 2009 मध्ये ब्रेकअप झाला होता. त्यानंतर रणबीरने कतरिनाला डेट करायला सुरुवात केली. 2009 ते 2016 पर्यंत रणबीर आणि कतरिना एकमेकांना डेट करत होते. रणबीरच्या कुटुंबीयांना त्याचं कतरिनासोबतचं नातं फारसं पसंत नव्हतं. या मतभेदांनंतर दोघांनी ब्रेकअप केला.

2 / 5
कतरिनाला 2019 मध्ये एका मुलाखतीत विचारलं गेलं की तिची आलियाशी कशी मैत्री झाली, जी त्यावेळी रणबीरला डेट करत होती? आणि दीपिकासोबत तिचं नातं कसं आहे?

कतरिनाला 2019 मध्ये एका मुलाखतीत विचारलं गेलं की तिची आलियाशी कशी मैत्री झाली, जी त्यावेळी रणबीरला डेट करत होती? आणि दीपिकासोबत तिचं नातं कसं आहे?

3 / 5
या प्रश्नाचं उत्तर देताना कतरिना म्हणाली, "ही तर भावनेची गोष्ट झाली. बाकी सगळ्या गोष्टींचं इतकं महत्त्व नाही. आपल्या मनात राग किंवा नाराजी ठेवल्याने काहीच ठीक होत नाही. इथे तुमचे विचार मर्यादित होतात. पण मीसुद्धा माणूसच आहे, मलासुद्धा वाईट वाटतं, मीसुद्धा रडते. मात्र तरी मी पुन्हा उभी राहते आणि म्हणते की सगळं ठीक आहे."

या प्रश्नाचं उत्तर देताना कतरिना म्हणाली, "ही तर भावनेची गोष्ट झाली. बाकी सगळ्या गोष्टींचं इतकं महत्त्व नाही. आपल्या मनात राग किंवा नाराजी ठेवल्याने काहीच ठीक होत नाही. इथे तुमचे विचार मर्यादित होतात. पण मीसुद्धा माणूसच आहे, मलासुद्धा वाईट वाटतं, मीसुद्धा रडते. मात्र तरी मी पुन्हा उभी राहते आणि म्हणते की सगळं ठीक आहे."

4 / 5
दीपिकासोबतच्या मैत्रीविषयी कतरिना पुढे म्हणाली, "आमच्यात आता चांगलं नातं आहे. माझं आता तिच्याशी काहीच शत्रुत्व नाही. मला ती नेहमीच आवडायची आणि कामाप्रती तिची मेहनत पाहून मी नेहमीच तिचा आदर करते."

दीपिकासोबतच्या मैत्रीविषयी कतरिना पुढे म्हणाली, "आमच्यात आता चांगलं नातं आहे. माझं आता तिच्याशी काहीच शत्रुत्व नाही. मला ती नेहमीच आवडायची आणि कामाप्रती तिची मेहनत पाहून मी नेहमीच तिचा आदर करते."

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.