AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

23 वर्षांत इतका बदलला ‘कभी खुशी कभी गम’मधील ‘लड्डू’; ओळखणंच कठीण

'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील लड्डू तुम्हाला आठवतोय का? कविश मजुमदारने या चित्रपटात लहानपणीच्या हृतिक रोशनची भूमिका साकारली होती. तोच लड्डू आता मोठा झाला आहे. त्याला आता ओळखणंच कठीण आहे.

| Updated on: May 20, 2024 | 3:18 PM
Share
करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' हा बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये शाहरुख खान, काजोल, जया बच्चन, अमिताभ बच्चन, करीना कपूर हृतिक रोशन यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय चित्रपटातील बालकलाकारांनीही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं.

करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' हा बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये शाहरुख खान, काजोल, जया बच्चन, अमिताभ बच्चन, करीना कपूर हृतिक रोशन यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय चित्रपटातील बालकलाकारांनीही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं.

1 / 5
या चित्रपटात लहानपणीच्या करीनाची (पू) भूमिका अभिनेत्री मालविका राजने साकारली होती. तर हृतिकच्या (लड्डू) लहानपणीची भूमिका कविश मजुमदारने साकारली होती. लड्डूची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती. तोच लड्डू आता मोठा झाला आहे.

या चित्रपटात लहानपणीच्या करीनाची (पू) भूमिका अभिनेत्री मालविका राजने साकारली होती. तर हृतिकच्या (लड्डू) लहानपणीची भूमिका कविश मजुमदारने साकारली होती. लड्डूची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती. तोच लड्डू आता मोठा झाला आहे.

2 / 5
'कभी खुशी कभी गम'मधील या 'लड्डू'ला आता ओळखणंच कठीण आहे. कविशने 'पार्टनर', 'गोरी तेरे प्यार में', 'मैं तेरा हिरो' आणि 'बँकचोर' या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तो फारसा सक्रिय नसतो.

'कभी खुशी कभी गम'मधील या 'लड्डू'ला आता ओळखणंच कठीण आहे. कविशने 'पार्टनर', 'गोरी तेरे प्यार में', 'मैं तेरा हिरो' आणि 'बँकचोर' या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तो फारसा सक्रिय नसतो.

3 / 5
कविश हा अभिनेता वरुण धवनचा खास मित्र आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैं तेरा हिरो' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. कविशचा जन्म 18 जुलै 1995 रोजी झाला. त्याने 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर काम केलं.

कविश हा अभिनेता वरुण धवनचा खास मित्र आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैं तेरा हिरो' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. कविशचा जन्म 18 जुलै 1995 रोजी झाला. त्याने 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर काम केलं.

4 / 5
कविशचे इन्स्टाग्रामवर सहा हजारांवर फॉलोअर्स आहेत. त्याने अकाऊंटवर स्वत:चे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये कविशचं ट्रान्सफॉर्मेशन सहज पहायला मिळतंय.

कविशचे इन्स्टाग्रामवर सहा हजारांवर फॉलोअर्स आहेत. त्याने अकाऊंटवर स्वत:चे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये कविशचं ट्रान्सफॉर्मेशन सहज पहायला मिळतंय.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.