AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकल पाससाठी मुंबईकरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी, प्रशासन सज्ज, पाससाठी कोणती कागदपत्रं गरजेची?, वाचा

15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर 11 तारखेपासून अर्थात आजपासून मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी दोन लसीकरण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासकरिता आवश्यक नोंदणी आणि क्यू आर कोड पास बनविता येणार आहे.

| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 8:01 AM
Share
15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर 11 तारखेपासून अर्थात आजपासून मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी दोन लसीकरण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासकरिता आवश्यक नोंदणी आणि क्यू आर कोड पास बनविता येणार आहे.

15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर 11 तारखेपासून अर्थात आजपासून मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी दोन लसीकरण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासकरिता आवश्यक नोंदणी आणि क्यू आर कोड पास बनविता येणार आहे.

1 / 6
महापालिकेच्या मदतीने दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे मासिक पास देण्यात येणार आहे... महापालिकेकडून नागरिकांच्या लसीकरणाची तपासणी केली जात आहे.

महापालिकेच्या मदतीने दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे मासिक पास देण्यात येणार आहे... महापालिकेकडून नागरिकांच्या लसीकरणाची तपासणी केली जात आहे.

2 / 6
यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून कल्याण स्थानकात व्हेरिफिकेशन स्टॉल लावण्यात आला आहे. काही प्रवाशी मासिक पास मिळवण्याकरिता व्हेरिकेशन स्टॉलवर पोहचले आहे

यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून कल्याण स्थानकात व्हेरिफिकेशन स्टॉल लावण्यात आला आहे. काही प्रवाशी मासिक पास मिळवण्याकरिता व्हेरिकेशन स्टॉलवर पोहचले आहे

3 / 6
कोरोना काळापासून मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे पण आता 15 ऑगस्टपासून लसीचे दोन  घेतलेल्या नागरिकांना लोकांनी प्रवास करता येणार आहे. यामुळे लवकर लस घेता यावी यासाठी लसीकरण केंद्र बाहेर नागरिक गर्दी करत आहेत बीकेसी लसीकरण केंद्र आहे पहाटेपासूनच नागरिकांनी रांगा लावल्यात.

कोरोना काळापासून मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे पण आता 15 ऑगस्टपासून लसीचे दोन घेतलेल्या नागरिकांना लोकांनी प्रवास करता येणार आहे. यामुळे लवकर लस घेता यावी यासाठी लसीकरण केंद्र बाहेर नागरिक गर्दी करत आहेत बीकेसी लसीकरण केंद्र आहे पहाटेपासूनच नागरिकांनी रांगा लावल्यात.

4 / 6
पास घेणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी वसई विरार महापालिकेने प्रत्येक रेल्वे स्थानकावर मदत केंद्र स्थापन केले आहे.  दुसरा डोस घेतलेले प्रमाणपत्र, फोटो असलेले मूळ छायांकित ओळखपत्र किंवा छायांकित प्रत घेऊन मदत कक्षावर जाऊन, आपले कागदपत्र तपासून स्टॅम्प मारून घ्यावा लागणार आहे. नंतर तिकीट खिडकीवर त्यांना मासिल पास  मिळणार आहे...

पास घेणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी वसई विरार महापालिकेने प्रत्येक रेल्वे स्थानकावर मदत केंद्र स्थापन केले आहे. दुसरा डोस घेतलेले प्रमाणपत्र, फोटो असलेले मूळ छायांकित ओळखपत्र किंवा छायांकित प्रत घेऊन मदत कक्षावर जाऊन, आपले कागदपत्र तपासून स्टॅम्प मारून घ्यावा लागणार आहे. नंतर तिकीट खिडकीवर त्यांना मासिल पास मिळणार आहे...

5 / 6
11 तारखेपासून अर्थात आजपासून मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी दोन लसीकरण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासकरिता आवश्यक नोंदणी आणि क्यू आर कोड पास बनविता येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक लसीकरण केंद्रावर काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली आहे .

11 तारखेपासून अर्थात आजपासून मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी दोन लसीकरण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासकरिता आवश्यक नोंदणी आणि क्यू आर कोड पास बनविता येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक लसीकरण केंद्रावर काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली आहे .

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.