AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आयुष्यात पैशांचा ओघ वाढल्यानंतर या 4 चुका करू नका, नाहीतर…

विद्वान आचार्य चाणक्य यांनी चाणक्यानीती मध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आजही आचार्य चाणक्यांनी लिहिलेले नीतीशास्त्र लोकांना यशाचा मूळ मंत्र शिकवतात. आयुष्यात पैसांचा ओघ वाढल्यावर आपल्या वर्तवणूकीत काही बदल होतात. हे बदल व्यक्तीच्या आयुष्यासाठी खूप धोकादायक असतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी.

| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 7:52 AM
Share
 अपशब्द - पैसा आल्यानंतर लोकांच्या जीवनशैलीत बदल होतो.  राहाणीमानाचा स्थर उंचावतो. त्याच प्रमाणे बोलण्यातील लकब बदलते. अनावधानत आपण एखाद्याचा अपमान सुद्धा करतो. चाणक्य नीतीनुसार, देवी लक्ष्मी अशा ठिकाणी कधीही  राहत. त्यामुळे इतरांशी बोलताना आदराने बोला.

अपशब्द - पैसा आल्यानंतर लोकांच्या जीवनशैलीत बदल होतो. राहाणीमानाचा स्थर उंचावतो. त्याच प्रमाणे बोलण्यातील लकब बदलते. अनावधानत आपण एखाद्याचा अपमान सुद्धा करतो. चाणक्य नीतीनुसार, देवी लक्ष्मी अशा ठिकाणी कधीही राहत. त्यामुळे इतरांशी बोलताना आदराने बोला.

1 / 4
राग - क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर माणसांने संयमाने वागावे. असे करण्यात जर तुम्ही अयशस्वी झालात तर तुमच्या संपत्तीचा नाश होतो .

राग - क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर माणसांने संयमाने वागावे. असे करण्यात जर तुम्ही अयशस्वी झालात तर तुमच्या संपत्तीचा नाश होतो .

2 / 4
गर्व - माणसाने कधीही गर्व करू नये. अनेकांना धन-संपत्ती आल्याने अभिमानही येतो. यामुळे मानवाचा नाश होतो, जेथे गर्व असतो तेथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही.

गर्व - माणसाने कधीही गर्व करू नये. अनेकांना धन-संपत्ती आल्याने अभिमानही येतो. यामुळे मानवाचा नाश होतो, जेथे गर्व असतो तेथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही.

3 / 4
वाईट सवयी - पैसा मिळाल्यानंतर अनेक लोक असे छंद जोपासतात जे त्यांच्या नाशाचे कारण बनतात. चाणक्य नीतीनुसार, त्या लोकांना याची जाणीव होते जेव्हा ते सर्व काही गमावतात.

वाईट सवयी - पैसा मिळाल्यानंतर अनेक लोक असे छंद जोपासतात जे त्यांच्या नाशाचे कारण बनतात. चाणक्य नीतीनुसार, त्या लोकांना याची जाणीव होते जेव्हा ते सर्व काही गमावतात.

4 / 4
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.