AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: मोदींनी वर्ल्ड कप ट्रॉफीला का केला नाही स्पर्श? कारण वाचून व्हाल थक्क!

ट्वेंटी-20 विश्वचषक आपल्या नावावर केलेल्या भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींसोबत ग्रुप फोटो क्लिक केला. या फोटोमध्ये मोदींनी वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नसल्याचं पहायला मिळतंय.

| Updated on: Jul 04, 2024 | 5:07 PM
Share
बार्बाडोसमध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी सकाळी भारतात दाखल झाला. भारतात येताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदींच्या निवासस्थानी ही भेट आयोजित करण्यात आली होती.

बार्बाडोसमध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी सकाळी भारतात दाखल झाला. भारतात येताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदींच्या निवासस्थानी ही भेट आयोजित करण्यात आली होती.

1 / 5
यावेळी मोदी आणि टीम इंडियाच्या खेळांडूंमध्ये जवळपास दीड तास चर्चा रंगली होती. त्यानंतर संपूर्ण टीमसोबत त्यांनी फोटो काढला. या फोटोमध्ये एका बाजूला टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड आणि दुसऱ्या बाजूला रोहित शर्माने वर्ल्ड कप हाती घेतल्याचं पहायला मिळतंय.

यावेळी मोदी आणि टीम इंडियाच्या खेळांडूंमध्ये जवळपास दीड तास चर्चा रंगली होती. त्यानंतर संपूर्ण टीमसोबत त्यांनी फोटो काढला. या फोटोमध्ये एका बाजूला टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड आणि दुसऱ्या बाजूला रोहित शर्माने वर्ल्ड कप हाती घेतल्याचं पहायला मिळतंय.

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रॉफीला स्पर्श केला नाही. फोटोमध्ये ते राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांचा हात धरल्याचं पहायला मिळतंय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून अनेकजण मोदींचं कौतुकदेखील करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रॉफीला स्पर्श केला नाही. फोटोमध्ये ते राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांचा हात धरल्याचं पहायला मिळतंय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून अनेकजण मोदींचं कौतुकदेखील करत आहेत.

3 / 5
एखादा संघ किंवा व्यक्तीने जिंकलेल्या ट्रॉफी/पदकाला केवळ संघ किंवा खेळाडूंनीच स्पर्श केला पाहिजे, असा अलिखित नियम आहे. म्हणूनच मोदींच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

एखादा संघ किंवा व्यक्तीने जिंकलेल्या ट्रॉफी/पदकाला केवळ संघ किंवा खेळाडूंनीच स्पर्श केला पाहिजे, असा अलिखित नियम आहे. म्हणूनच मोदींच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

4 / 5
या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंसोबत गप्पा मारल्या. टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड यांनीसुद्धा आपला अनुभव सांगितला. वर्ल्ड कपच्या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विजयी झाल्यानंतर मैदानावरच त्याला अश्रू अनावर झाले होते. मोदींसमोर त्याने या विजयाचा अनुभव सांगितला.

या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंसोबत गप्पा मारल्या. टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड यांनीसुद्धा आपला अनुभव सांगितला. वर्ल्ड कपच्या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विजयी झाल्यानंतर मैदानावरच त्याला अश्रू अनावर झाले होते. मोदींसमोर त्याने या विजयाचा अनुभव सांगितला.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.