Photo Gallery : कृषी महाविद्यालयात बियाणे महोत्सव, कडधान्यातून साकारलेल्या रांगोळी आकर्षणाच्या केंद्रस्थानी
अमरावती : खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणांचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात यावे या अनुशंगाने विविध बियाणे कंपन्यांनी एकत्र येत अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. बियाणे कंपन्यांनी बिजोत्पादन करुन दाखवले आहे. या कार्यक्रमात श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कडधान्यापासून काढलेल्या रांगोळ्या हा आकर्षणाचा विषय ठरला होता. अथक परीश्रम घेऊन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ह्या आकर्षक रांगोळी काढल्या होत्या. तर या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध बियाणांची तर माहिती झालीच पण पेरणी दरम्यान काय काळजी घ्यावयाची याची देखील माहिती मिळाली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
2 घटस्फोटांनंतर वयाच्या 47 व्या वर्षी राखी सावंत करणार स्वयंवर; राजकारण्याला बनवणार पती
आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
