AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघ निराश, सोमवारच्या सामन्याआधी मैदानात उतरण्यासही नकार

न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तानला नमवून सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे भारताचं स्पर्धेतील आव्हान इथेच संपुष्टात आलं असून सध्या देशभरातील क्रिकेटप्रेमी नाराज आहेत.

| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 9:19 PM
Share
भारतीय क्रिकेट संघासाठी (Indian Cricket team) रविवारचा दिवस (7 ऑक्टोबर) फार निराजनक ठरला. कारण न्यूझीलंडने अफगाणिस्तानला नमवत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली. ज्यामुळे भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. ज्यामुळे सर्व भारतीयांसह क्रिकेट टीमही नाराज आहे.

भारतीय क्रिकेट संघासाठी (Indian Cricket team) रविवारचा दिवस (7 ऑक्टोबर) फार निराजनक ठरला. कारण न्यूझीलंडने अफगाणिस्तानला नमवत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली. ज्यामुळे भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. ज्यामुळे सर्व भारतीयांसह क्रिकेट टीमही नाराज आहे.

1 / 5
व्हाईट बॉल आणि रेड बॉल क्रिकेटवरुन कर्णधार ठरवण्यात आल्याचं गांगुलीनं स्पष्ट केलंय

व्हाईट बॉल आणि रेड बॉल क्रिकेटवरुन कर्णधार ठरवण्यात आल्याचं गांगुलीनं स्पष्ट केलंय

2 / 5
तसंतर हा सराव ऑप्शनल होता. याचा अर्थ कोणतंही बंधन नव्हता की सरावासाठी खेळाडूंनी यावचं. पण जर भारताचं स्पर्धेतील आव्हान शिल्लक असतं तर खेळाडू उत्साहाने नक्कीच सरावासाठी आले असते.

तसंतर हा सराव ऑप्शनल होता. याचा अर्थ कोणतंही बंधन नव्हता की सरावासाठी खेळाडूंनी यावचं. पण जर भारताचं स्पर्धेतील आव्हान शिल्लक असतं तर खेळाडू उत्साहाने नक्कीच सरावासाठी आले असते.

3 / 5
विशेष म्हणजे 9 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघ आयसीसी टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्यात अपयशी झाला आहे.  2012 मध्ये श्रीलंका येथील टी20 वर्ल्ड कपनंतर प्रत्येक आयसीसी स्पर्धेत भारत किमान सेमीफायनलपर्यंत पोहचत होता.

विशेष म्हणजे 9 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघ आयसीसी टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्यात अपयशी झाला आहे. 2012 मध्ये श्रीलंका येथील टी20 वर्ल्ड कपनंतर प्रत्येक आयसीसी स्पर्धेत भारत किमान सेमीफायनलपर्यंत पोहचत होता.

4 / 5
पण यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होत खूप मागे पडले तर या पाकिस्तानने 4 पैकी 4 आणि न्यूझींलडने 5 पैकी 4 सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

पण यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होत खूप मागे पडले तर या पाकिस्तानने 4 पैकी 4 आणि न्यूझींलडने 5 पैकी 4 सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.