AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अरबाजच्या मृत्यूचा इतका खेद वाटला नसता”; असं का म्हणाले सलीम खान?

सलीम खान हे त्यांच्या तिन्ही मुलांसोबत 'द कपिल शर्मा शो'मध्ये पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी 'हॅलो ब्रदर' या चित्रपटाचा किस्सा सांगितला होता. सोहैल खानच्या या चित्रपटात सलमान आणि अरबाज खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

| Updated on: Sep 01, 2024 | 4:11 PM
Share
कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिग्गज पटकथालेखक सलीम खान त्यांच्या तीन मुलांसोबत पोहोचले होते. सलमान, अरबाज आणि सोहैल खान यांच्यासोबत ते या शोमध्ये उपस्थित राहिले होते. या एपिसोडमध्ये सलीम खान यांनी 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॅलो ब्रदर' या चित्रपटाविषयी मत मांडलं होतं.

कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिग्गज पटकथालेखक सलीम खान त्यांच्या तीन मुलांसोबत पोहोचले होते. सलमान, अरबाज आणि सोहैल खान यांच्यासोबत ते या शोमध्ये उपस्थित राहिले होते. या एपिसोडमध्ये सलीम खान यांनी 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॅलो ब्रदर' या चित्रपटाविषयी मत मांडलं होतं.

1 / 5
सोहैल खानने हा चित्रपट बनवला होता आणि त्यात अरबाज, सलमान या दोघांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. जेव्हा सोहैलने वडील सलीम खान यांना तो चित्रपट दाखवला, तेव्हा त्यांनी एक सल्ला दिला होता. याविषयी त्यांनी 'कपिल शर्मा'च्या शोमध्ये सांगितलं होतं.

सोहैल खानने हा चित्रपट बनवला होता आणि त्यात अरबाज, सलमान या दोघांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. जेव्हा सोहैलने वडील सलीम खान यांना तो चित्रपट दाखवला, तेव्हा त्यांनी एक सल्ला दिला होता. याविषयी त्यांनी 'कपिल शर्मा'च्या शोमध्ये सांगितलं होतं.

2 / 5
सलीम खान यांनी म्हटलं होतं की चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं की त्यात भूमिकांची अदलाबदल करणं गरजेचं होतं. "या चित्रपटात मध्यांतराच्या आधीच सलमानच्या भूमिकेचा मृत्यू होतो. ही भूमिका खरंतर अरबाजने साकारायला पाहिजे होती."

सलीम खान यांनी म्हटलं होतं की चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं की त्यात भूमिकांची अदलाबदल करणं गरजेचं होतं. "या चित्रपटात मध्यांतराच्या आधीच सलमानच्या भूमिकेचा मृत्यू होतो. ही भूमिका खरंतर अरबाजने साकारायला पाहिजे होती."

3 / 5
"चित्रपटात जेव्हा सलमानचा मृत्यू दाखवला गेला, तेव्हाच थिएटरमधून अर्धा प्रेक्षकवर्ग बाहेर निघून गेला. अरबाजच्या भूमिकेचा मृत्यू दाखवला असता तर कदाचित त्यांची इतकी निराशा झाली नसती", असं सलीम खान म्हणाले.

"चित्रपटात जेव्हा सलमानचा मृत्यू दाखवला गेला, तेव्हाच थिएटरमधून अर्धा प्रेक्षकवर्ग बाहेर निघून गेला. अरबाजच्या भूमिकेचा मृत्यू दाखवला असता तर कदाचित त्यांची इतकी निराशा झाली नसती", असं सलीम खान म्हणाले.

4 / 5
'हॅलो ब्रदर' या चित्रपटात सलमान आणि अरबाज खानसोबतच राणी मुखर्जी आणि शक्ती कपूर यांच्याही भूमिका होत्या. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आयुष्कलम' या मल्याळम चित्रपटाचा हा रिमेक होता. विशेष म्हणजे हा मल्याळम चित्रपटसुद्धा 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'घोस्ट' या अमेरिकन चित्रपटाचा रिमेक होता.

'हॅलो ब्रदर' या चित्रपटात सलमान आणि अरबाज खानसोबतच राणी मुखर्जी आणि शक्ती कपूर यांच्याही भूमिका होत्या. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आयुष्कलम' या मल्याळम चित्रपटाचा हा रिमेक होता. विशेष म्हणजे हा मल्याळम चित्रपटसुद्धा 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'घोस्ट' या अमेरिकन चित्रपटाचा रिमेक होता.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.