Chanakya Niti : आयुष्यामध्ये यशाची शिखरे गाठायची असतील तर ‘या’ 5 लोकांपासून दोन हात लांबच राहा!
चाणक्य नीतीनुसार, दुष्ट पत्नी, खोटा मित्र, बदमाश नोकर आणि साप यांच्यासोबत राहणारा व्यक्ती स्वत:साठी संकटांचा खड्डा खणतो. हे सर्व लोक त्याच्यासाठी घातक ठरू शकतात. हे त्याच्या मृत्यूचे कारण देखील बनू शकतात. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात संपत्ती जमा केली पाहिजे. कारण संकट कधीही येऊ शकते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
वर्ल्ड चॅम्पियन जॉन सिना निवृत्त, शेवटच्या सामन्यात काय झालं?
सोन्याच्या दागिन्यांचा सर्वात मोठा ग्राहक कोण ? भारताचे स्थान काय ?
दीपिकाचा पादुकोण हिचा क्वर्की लुक पाहून चाहते झाले घायाळ
भारतातील 'थंड वाळवंट' कुठे आहे? तरुणांमध्ये आहे प्रचंड क्रेझ
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
