AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अय्यो! 61 वर्षीय व्यक्ती 88 व्यांदा लग्न करणार

जरी ते विभक्त झाले तरी त्याची माजी पत्नी अजूनही त्याच्यावर प्रेम करते असा नवरदेवाने खुलासा केलाय.

अय्यो! 61 वर्षीय व्यक्ती 88 व्यांदा लग्न करणार
अपहृत मुलीच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरलImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 02, 2022 | 2:21 PM
Share

इंडोनेशियातील पश्चिम जावा येथील माजलेंग्का येथील 61 वर्षीय व्यक्ती 88 व्यांदा लग्न करणार आहे. द ट्रिब्यून न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कान असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून तो आपलं 86 वं लग्न आपल्या माजी पत्नीशी लग्न करणार आहे. इतक्या वेळा लग्न केल्यामुळे या व्यक्तीला ‘प्लेबॉय किंग’ असे टोपणनाव देण्यात आले आहे. 61 वर्षीय शेतकरी कान यांनी सांगितले की, ते त्या महिलेला आपल्याकडे परत येण्यास नकार देऊ शकत नाहीत.

जरी त्यांचे लग्न त्या वेळी फक्त एक महिना टिकले आणि त्यानंतर ते विभक्त झाले तरी त्याची माजी पत्नी अजूनही त्याच्यावर प्रेम करते असा नवरदेवाने खुलासा केलाय.

“आम्ही विभक्त होऊन बराच काळ लोटला असला, तरी आमच्यातील प्रेम अजूनही दृढ आहे” असं शेतकरी कान म्हणाले.

जेव्हा तो फक्त 14 वर्षांचा होता तेव्हा त्याने पहिले लग्न केले होते आणि त्याची पहिली पत्नी त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. “तेव्हा माझ्या वाईट वृत्तीमुळे माझ्या पत्नीने लग्नाच्या दोन वर्षानंतर घटस्फोट मागितला होता,” असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

या घटनेमुळे 61 वर्षीय कान यांनी आपल्याला राग येत असल्याचे कबूल केले, त्यामुळे त्यांनंतर अनेक स्त्रियांना त्याच्या प्रेमात पडण्यासाठी त्यानी आपल्या रागावर नियंत्रण आणलं. कान यांनी असेही म्हटले आहे की, “मला असे काम करायचे नाही जे महिलांसाठी चांगले नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.