AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओय होय शर्मा गयीं क्या? लाजल्या बाई आजीबाई…एक नंबर व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये एक तरुण आजीला एक प्रश्न विचारायला जातो, "आजी? ती म्हणते, बेटा, विचार..."

ओय होय शर्मा गयीं क्या? लाजल्या बाई आजीबाई...एक नंबर व्हिडीओ
dadi videoImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 22, 2022 | 5:03 PM
Share

आजी-नातवाच्या संभाषणाचा एक जुना व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये जेव्हा तो तरुण आजीला आजोबांचं कधी चुंबन घेतलंय का असं विचारतो? तेव्हा या आजीची रिऍक्शन बघण्या सारखी असते. ही दादी इतकी लाजाळू आहे की पाहणारा फक्त पाहतच राहतो. खरं तर हे दोघंही भोजपुरीत बोलत आहेत, त्यामुळे त्यांची ही स्टाइलही बघण्यासारखी आहे. तुम्ही या आजींच्या फॅन व्हाल.

या व्हिडीओमध्ये एक तरुण आजीला एक प्रश्न विचारायला जातो, “आजी? ती म्हणते, बेटा, विचार…” मग नातू विचारतो की “तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? दादी उत्तर देते- मी ७५ वर्षांची आहे, मी १२ वर्षांची असताना माझे लग्न झाले….”

यानंतर नातू विचारतो की दादाजींचं चुंबन कधी घेतलंय का? ज्यानंतर दादी, “हे भगवान… ” असं बोलते आणि इतकी लाजते की बास्स!

हा व्हिडिओ लोकांना प्रचंड भावलाय. १४ नोव्हेंबर रोजी tarun_dasil इन्स्टाग्राम हँडलने हा व्हिडिओ शेअर केला होता. या क्लिपला २५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, २.६३ लाखांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tarun K Dasil (@tarun_dasil)

काही युझर्सनी या क्लिपला क्यूट म्हटलं, तर काहींनी लिहिलं की, आपल्या बिहारमधील आजी सर्वात लाजाळू आहेत. त्याचबरोबर एका युझरने लिहिले की, ही बिहारी स्टाईल आमची मनं जिंकत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.