AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: समोरच्या व्यक्तीला कसं ओळखावं? आचार्य चाणक्य यांची ‘ही’ शिकवण ठेवा लक्षात

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी नीतिशास्त्रात अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्यांच्या आधारे तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखू शकता. समोरचा व्यक्ती चांगला आहे की वाईट हे पारखण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ते जाणून घेऊयात..

| Edited By: | Updated on: Apr 26, 2022 | 12:05 PM
Share
कोणाला फसवू नका - बरेचसे लोक दुसऱ्यांना धोका देऊन, फसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्ती आयुष्यभर एकट्या राहतात. अशा लोकांना जीवनात सफलता मिळत नाही. त्यामुळे कधी कोणाला फसवू नका.

कोणाला फसवू नका - बरेचसे लोक दुसऱ्यांना धोका देऊन, फसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्ती आयुष्यभर एकट्या राहतात. अशा लोकांना जीवनात सफलता मिळत नाही. त्यामुळे कधी कोणाला फसवू नका.

1 / 5
आचार्य चाणक्य यांना आजही एक उत्तम लाईफकोच म्हणून पाहिले जाते.  कारण त्यांच्या अनेक गोष्टी आजच्या काळातही अचूक असल्याचे सिद्ध होते. त्यांच्या अनेक गोष्टी योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगतात. लोकांना मार्गदर्शनपर ठरतात. आचार्य यांनी सांगितलेल्या गोष्टी येथे जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला वेळोवेळी योग्य दिशा दाखवतील.

आचार्य चाणक्य यांना आजही एक उत्तम लाईफकोच म्हणून पाहिले जाते. कारण त्यांच्या अनेक गोष्टी आजच्या काळातही अचूक असल्याचे सिद्ध होते. त्यांच्या अनेक गोष्टी योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगतात. लोकांना मार्गदर्शनपर ठरतात. आचार्य यांनी सांगितलेल्या गोष्टी येथे जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला वेळोवेळी योग्य दिशा दाखवतील.

2 / 5
राग कमी करा - रागिट लोक स्वत: साठी जास्त समस्या निर्माण करतात. असे लोक रागात अनेक वेळा चुकीचा निर्णय घेतात. त्याने ते समोर असलेल्या संधी पण गमावून बसतात. त्यामुळे राग त्याग करावा.

राग कमी करा - रागिट लोक स्वत: साठी जास्त समस्या निर्माण करतात. असे लोक रागात अनेक वेळा चुकीचा निर्णय घेतात. त्याने ते समोर असलेल्या संधी पण गमावून बसतात. त्यामुळे राग त्याग करावा.

3 / 5
 बिझनेस करणाऱ्यांनी वाणी कायम मधुर ठेवावी. डोक शांत ठेवावं. कडू आणि रागिट लोक कधी चांगला बिझनेस करू शकत नाहीत. तुमचं बोलणं हे कायम गोड आणि सोमरच्या व्यक्तीला भावणारं असलं पाहिजे.

बिझनेस करणाऱ्यांनी वाणी कायम मधुर ठेवावी. डोक शांत ठेवावं. कडू आणि रागिट लोक कधी चांगला बिझनेस करू शकत नाहीत. तुमचं बोलणं हे कायम गोड आणि सोमरच्या व्यक्तीला भावणारं असलं पाहिजे.

4 / 5
आळस - चाणक्य नीतिनुसार आळस हा माणसाचा सर्वात वाईट शत्रू आहे. माणसाने कधीही आळशीपणा करू नये. आळशी लोक आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. त्यामुळे आळशीपणा टाळा.

आळस - चाणक्य नीतिनुसार आळस हा माणसाचा सर्वात वाईट शत्रू आहे. माणसाने कधीही आळशीपणा करू नये. आळशी लोक आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. त्यामुळे आळशीपणा टाळा.

5 / 5
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.