AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer skin care: सौंदर्य निगा राखण्यासाठी नारळपाणी उत्तम, त्वचेच्या या समस्या दूर होतील!

नारळपाणी प्यायल्याने त्वचा निरोगी ठेवता येते, पण ते लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात. यासाठी नारळाच्या पाण्यात कापूस भिजवून काही वेळ पिंपल्सवर ठेवा. उन्हाळ्यातही लोकांना कोरड्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे चेहराही निर्जीव दिसू लागतो. अशा स्थितीत नारळाच्या पाण्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखरेने तुम्ही कोरडेपणा दूर करू शकता.

| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 6:30 AM
Share
पिंपल्स: नारळपाणी प्यायल्याने त्वचा निरोगी ठेवता येते, पण ते लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात. यासाठी नारळाच्या पाण्यात कापूस भिजवून काही वेळ पिंपल्सवर ठेवा.

पिंपल्स: नारळपाणी प्यायल्याने त्वचा निरोगी ठेवता येते, पण ते लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात. यासाठी नारळाच्या पाण्यात कापूस भिजवून काही वेळ पिंपल्सवर ठेवा.

1 / 5
कोरडी त्वचा : उन्हाळ्यातही लोकांना कोरड्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे चेहराही निर्जीव दिसू लागतो. अशा स्थितीत नारळाच्या पाण्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखरेने तुम्ही कोरडेपणा दूर करू शकता.

कोरडी त्वचा : उन्हाळ्यातही लोकांना कोरड्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे चेहराही निर्जीव दिसू लागतो. अशा स्थितीत नारळाच्या पाण्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखरेने तुम्ही कोरडेपणा दूर करू शकता.

2 / 5
टोनर : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही टोनरही बनवू शकता. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये नारळ पाणी घ्या आणि त्यात गुलाब पाणी घाला. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा.

टोनर : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही टोनरही बनवू शकता. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये नारळ पाणी घ्या आणि त्यात गुलाब पाणी घाला. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा.

3 / 5
टॅनिंग दूर: उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या सामान्य आहे. टॅनिंग किंवा सनबर्न दूर करण्यासाठी तुम्हाला नारळाच्या पाण्याने बनवलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावावा लागेल. यासाठी मुलतानी माती घ्या आणि आवश्यकतेनुसार नारळ पाणी मिसळा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने काढून टाका.

टॅनिंग दूर: उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या सामान्य आहे. टॅनिंग किंवा सनबर्न दूर करण्यासाठी तुम्हाला नारळाच्या पाण्याने बनवलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावावा लागेल. यासाठी मुलतानी माती घ्या आणि आवश्यकतेनुसार नारळ पाणी मिसळा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने काढून टाका.

4 / 5
काळी वर्तुळे: त्वचेवरील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही नारळाच्या पाण्याचीही मदत घेऊ शकता. एका भांड्यात नारळाचे पाणी घेऊन त्यात थोडी हळद मिसळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात चंदन पावडरही टाकू शकता. ही पेस्ट सुमारे 10 मिनिटे लावल्यानंतर थंड पाण्याने धुवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

काळी वर्तुळे: त्वचेवरील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही नारळाच्या पाण्याचीही मदत घेऊ शकता. एका भांड्यात नारळाचे पाणी घेऊन त्यात थोडी हळद मिसळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात चंदन पावडरही टाकू शकता. ही पेस्ट सुमारे 10 मिनिटे लावल्यानंतर थंड पाण्याने धुवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.