Summer skin care: सौंदर्य निगा राखण्यासाठी नारळपाणी उत्तम, त्वचेच्या या समस्या दूर होतील!
नारळपाणी प्यायल्याने त्वचा निरोगी ठेवता येते, पण ते लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात. यासाठी नारळाच्या पाण्यात कापूस भिजवून काही वेळ पिंपल्सवर ठेवा. उन्हाळ्यातही लोकांना कोरड्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे चेहराही निर्जीव दिसू लागतो. अशा स्थितीत नारळाच्या पाण्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखरेने तुम्ही कोरडेपणा दूर करू शकता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
2 घटस्फोटांनंतर वयाच्या 47 व्या वर्षी राखी सावंत करणार स्वयंवर; राजकारण्याला बनवणार पती
आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
फिफा वर्ल्ड कप 2026 साठी प्राईज मनी जाहीर, विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार?
अनन्या पांडे पारंपरिक लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
