AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayurveda | निरोगी राहण्यासाठी या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा आहारात समावेश करा!

अश्वगंधा औषधाचे काम करते. हे तणाव आणि चिंता पातळी कमी करते. तसेच मेंदूची कार्य क्षमता वाढवण्यास मदत होते. तुम्ही अर्धा चमचा अश्वगंधा पावडर दुधासोबत घेऊ शकता. यामुळे आपला सर्व ताण कमी होण्यास मदत होईल. आयुर्वेदिक औषधांमध्ये ब्राह्मीचा वापर अनेक प्रकारे केला जातो. ब्राह्मी स्मरणशक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते. या औषधी वनस्पतीचे इतरही अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि जळजळ कमी होते.

| Edited By: | Updated on: Apr 27, 2022 | 8:51 AM
Share
आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. औषधी वनस्पती विविध प्रकारचे आरोग्य फायदे देतात. तुम्ही अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे नियमित सेवन करू शकता. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या औषधी वनस्पतीयाबद्दल सविस्तरपणे

आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. औषधी वनस्पती विविध प्रकारचे आरोग्य फायदे देतात. तुम्ही अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे नियमित सेवन करू शकता. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या औषधी वनस्पतीयाबद्दल सविस्तरपणे

1 / 5
अश्वगंधा औषधाचे काम करते. हे तणाव आणि चिंता पातळी कमी करते. तसेच मेंदूची कार्य क्षमता वाढवण्यास मदत होते. तुम्ही अर्धा चमचा अश्वगंधा पावडर दुधासोबत घेऊ शकता. यामुळे आपला सर्व ताण कमी होण्यास मदत होईल.

अश्वगंधा औषधाचे काम करते. हे तणाव आणि चिंता पातळी कमी करते. तसेच मेंदूची कार्य क्षमता वाढवण्यास मदत होते. तुम्ही अर्धा चमचा अश्वगंधा पावडर दुधासोबत घेऊ शकता. यामुळे आपला सर्व ताण कमी होण्यास मदत होईल.

2 / 5
आयुर्वेदिक औषधांमध्ये ब्राह्मीचा वापर अनेक प्रकारे केला जातो. ब्राह्मी स्मरणशक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते. या औषधी वनस्पतीचे इतरही अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि जळजळ कमी होते.

आयुर्वेदिक औषधांमध्ये ब्राह्मीचा वापर अनेक प्रकारे केला जातो. ब्राह्मी स्मरणशक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते. या औषधी वनस्पतीचे इतरही अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि जळजळ कमी होते.

3 / 5
तुळस विविध पदार्थांमध्ये वापरली जाते. त्यामुळे जेवणाची चव वाढते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. आयुर्वेदिक औषधांमध्येही तुळशीचा वापर केला जातो. तुळशी आतड्यांसंबंधी आजार आणि मळमळ यावर उपचार करते.

तुळस विविध पदार्थांमध्ये वापरली जाते. त्यामुळे जेवणाची चव वाढते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. आयुर्वेदिक औषधांमध्येही तुळशीचा वापर केला जातो. तुळशी आतड्यांसंबंधी आजार आणि मळमळ यावर उपचार करते.

4 / 5
जिनसेंगचीमुळे औषध म्हणून वापरली जातात. तसेच मेंदूचे कार्य वाढवण्यास मदत होते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. तुम्ही ते पावडर किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात देखील घेऊ शकता. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

जिनसेंगचीमुळे औषध म्हणून वापरली जातात. तसेच मेंदूचे कार्य वाढवण्यास मदत होते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. तुम्ही ते पावडर किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात देखील घेऊ शकता. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.