AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, या खास गोष्टी लक्षात ठेवा

नाश्ता केल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. असे केल्याने पचनक्रिया मंदावते. याचा पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो. खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होते. सकाळी उठल्यानंतर दोन तासांच्या आत नाश्ता केला पाहिजे. तुमच्या शरीराला रात्रीनंतर पाणी आणि अन्नाची गरज असते.

| Edited By: | Updated on: Aug 22, 2022 | 6:16 AM
Share
सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि फायदेशीर असतो. यामुळे सकाळी कितीही काम असले तरीही सकाळचा नाश्ता करणे अजिबात टाळू नका. जर आपण सकाळचा नाश्ता करणे टाळत असाल तर हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. मात्र, सकाळी नाश्ता केल्यानंतर काही टिप्स फाॅलो करणे महत्वाचे आहे.

सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि फायदेशीर असतो. यामुळे सकाळी कितीही काम असले तरीही सकाळचा नाश्ता करणे अजिबात टाळू नका. जर आपण सकाळचा नाश्ता करणे टाळत असाल तर हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. मात्र, सकाळी नाश्ता केल्यानंतर काही टिप्स फाॅलो करणे महत्वाचे आहे.

1 / 5
नाश्ता केल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. असे केल्याने पचनक्रिया मंदावते. याचा पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो. खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होते.

नाश्ता केल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. असे केल्याने पचनक्रिया मंदावते. याचा पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो. खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होते.

2 / 5
सकाळी उठल्यानंतर दोन तासांच्या आत नाश्ता केला पाहिजे. तुमच्या शरीराला रात्रीनंतर पाणी आणि अन्नाची गरज असते. तुम्ही तुमचा नाश्ता सकाळी 9 च्या अगोदर केला पाहिजे.

सकाळी उठल्यानंतर दोन तासांच्या आत नाश्ता केला पाहिजे. तुमच्या शरीराला रात्रीनंतर पाणी आणि अन्नाची गरज असते. तुम्ही तुमचा नाश्ता सकाळी 9 च्या अगोदर केला पाहिजे.

3 / 5
अनेकांना सकाळी लवकर नाश्ता करता येत नाही. नाश्ता न केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेचा त्रास आणि हृदयाच्या समस्याही उद्भवू शकतात.

अनेकांना सकाळी लवकर नाश्ता करता येत नाही. नाश्ता न केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेचा त्रास आणि हृदयाच्या समस्याही उद्भवू शकतात.

4 / 5
नाश्त्यात प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. दूध, शेंगदाणे घ्या आणि बियांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करा. यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल.

नाश्त्यात प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. दूध, शेंगदाणे घ्या आणि बियांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करा. यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल.

5 / 5
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.