Hair | केसांसाठी भाताचे पाणी का मानले जाते फायदेशीर, जाणून घ्या त्याचे फायदे…
भाताचे पाणी हे केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासही मदत करते. यासाठी केस धुण्याच्या अगोदर आपल्या केसांना भाताचे पाणी लावा. यामुळे कोंड्याची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. 1 कप तांदूळ 2 कप पाण्यात भिजवून घ्या आणि सुमारे एक तासानंतर गॅसवर उकळण्यासाठी ठेवा, जेव्हा तांदळाचे पाणी चिकट होऊ लागते, तेव्हा हे पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या आणि केसांना चांगले लावा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
2 घटस्फोटांनंतर वयाच्या 47 व्या वर्षी राखी सावंत करणार स्वयंवर; राजकारण्याला बनवणार पती
आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
