AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हंगामातील पहिल्या पावसामध्ये भिजण्याचा विचार करत आहात? मग सर्वांत अगोदर या उद्भवणार्‍या समस्यांबद्दल वाचा!

उन्हाळ्यात तापमान 40 अंश राहते आणि जेव्हा पहिला पाऊस अचानक येतो तेव्हा ते 20 अंशांपर्यंत खाली येते. या पावसात अंघोळ केल्याने तुमच्या शरीराच्या तापमानावर परिणाम होतो. तापमानामध्ये अचानक बदल झाल्यामुळे शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे अनेक आजार आपल्याला होण्याची शक्यता असते. हवेतील प्रदूषण पहिल्या पावसाच्या पाण्यात मिसळते. काहीवेळा लोकांना त्याची जाणीव नसते आणि ते पावसामध्ये भिजतात. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

| Edited By: | Updated on: May 25, 2022 | 3:19 PM
Share
जवळपास सर्वांनाच पावसाळ्याचा हंगाम प्रचंड आवडतो. पावसाळ्याच्या हंगामात मस्त थंडगार वातावरण असते. बाहेर पडणारा पाऊस आणि मस्त गरमा-गरम चहा घेण्याची मजाच काही वेगळी आहे.

जवळपास सर्वांनाच पावसाळ्याचा हंगाम प्रचंड आवडतो. पावसाळ्याच्या हंगामात मस्त थंडगार वातावरण असते. बाहेर पडणारा पाऊस आणि मस्त गरमा-गरम चहा घेण्याची मजाच काही वेगळी आहे.

1 / 10
हंगामाच्या पहिल्या पावसामध्ये कोणाला भिजायला आवडत नाही. मात्र, जास्त प्रमाणात पावसाळ्यामध्ये भिजणे देखील आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते.

हंगामाच्या पहिल्या पावसामध्ये कोणाला भिजायला आवडत नाही. मात्र, जास्त प्रमाणात पावसाळ्यामध्ये भिजणे देखील आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते.

2 / 10
पावसामध्ये जास्त भिजले तर सर्दी आणि खोकला येण्याची समस्या निर्माण होते. यामुळे थोडा वेळ भिजणे ठिक आहे. पण जास्त वेळ पावसामध्ये भिजणे टाळा.

पावसामध्ये जास्त भिजले तर सर्दी आणि खोकला येण्याची समस्या निर्माण होते. यामुळे थोडा वेळ भिजणे ठिक आहे. पण जास्त वेळ पावसामध्ये भिजणे टाळा.

3 / 10
उष्णतेपासून थंड तापमानात एकाच वेळी येत असताना शरीर थंड आणि गरम होते. यामुळे आरोग्याच्या समस्या अधिक निर्माण होतात. पहिल्या पावसातही असेच घडते.

उष्णतेपासून थंड तापमानात एकाच वेळी येत असताना शरीर थंड आणि गरम होते. यामुळे आरोग्याच्या समस्या अधिक निर्माण होतात. पहिल्या पावसातही असेच घडते.

4 / 10
पहिल्या पावसात भिजल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे पहिल्या पावसामध्ये भिजणे शक्यतो टाळाच.

पहिल्या पावसात भिजल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे पहिल्या पावसामध्ये भिजणे शक्यतो टाळाच.

5 / 10
पहिल्या पावसामध्ये रस्त्यावरची माती त्वचेवर जास्त येते. यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे ज्यांना अगोदरच त्वचेच्या समस्या आहेत, अशांनी तर पहिल्या पावसामध्ये भिजणे टाळावे.

पहिल्या पावसामध्ये रस्त्यावरची माती त्वचेवर जास्त येते. यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे ज्यांना अगोदरच त्वचेच्या समस्या आहेत, अशांनी तर पहिल्या पावसामध्ये भिजणे टाळावे.

6 / 10
पहिल्या पावसाच्या पाण्यामुळे डोक्याला खाज सुटणे किंवा कोंडा होण्याची समस्या निर्माण होते. यामुळे जर तुम्हाला केसांची काळजी घ्यायची असेल तर पावसामध्ये भिजणे टाळा.

पहिल्या पावसाच्या पाण्यामुळे डोक्याला खाज सुटणे किंवा कोंडा होण्याची समस्या निर्माण होते. यामुळे जर तुम्हाला केसांची काळजी घ्यायची असेल तर पावसामध्ये भिजणे टाळा.

7 / 10
उन्हाळ्यात तापमान 40 अंश राहते आणि जेव्हा पहिला पाऊस अचानक येतो तेव्हा ते 20 अंशांपर्यंत खाली येते. या पावसात अंघोळ केल्याने तुमच्या शरीराच्या तापमानावर परिणाम होतो.

उन्हाळ्यात तापमान 40 अंश राहते आणि जेव्हा पहिला पाऊस अचानक येतो तेव्हा ते 20 अंशांपर्यंत खाली येते. या पावसात अंघोळ केल्याने तुमच्या शरीराच्या तापमानावर परिणाम होतो.

8 / 10
तापमानामध्ये अचानक बदल झाल्यामुळे शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे अनेक आजार आपल्याला होण्याची शक्यता असते.

तापमानामध्ये अचानक बदल झाल्यामुळे शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे अनेक आजार आपल्याला होण्याची शक्यता असते.

9 / 10
हवेतील प्रदूषण पहिल्या पावसाच्या पाण्यात मिसळते. काहीवेळा लोकांना त्याची जाणीव नसते आणि ते पावसामध्ये भिजतात. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

हवेतील प्रदूषण पहिल्या पावसाच्या पाण्यात मिसळते. काहीवेळा लोकांना त्याची जाणीव नसते आणि ते पावसामध्ये भिजतात. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

10 / 10
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.