Chanakya Niti : विद्यार्थ्यांनो…आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले हे मंत्र लक्षात ठेवा आणि आपली ध्येय साध्य करा!
आचार्य चाणक्य यांच्या मते विद्यार्थी जीवन हे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. चुका होण्यास जागा नसावी कारण चुका करण्यात आणि त्या सुधारण्यात तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता. त्यामुळे या काळात अत्यंत शिस्तबद्ध राहून आपल्या ध्येयासाठी परिश्रम करत वाटचाल करा. आचार्य चाणक्य यांनी विद्यार्थ्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
फिफा वर्ल्ड कप 2026 साठी प्राईज मनी जाहीर, विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार?
अनन्या पांडे पारंपरिक लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
या सवयींमुळे तुमचा मोबाईल होऊ शकतो खराब
साठीच्या उंबरठ्यावर माधूरी दीक्षित... पण अभिनेत्रीच्या ग्लॅमरपुढे तरुणीही फिक्या
'मोस्टली सेन' प्राजक्ता कोळी YouTube व्हिडीओतून किती कमावते?
सकाळी पोट नीट साफ होत नाही, तर हे उपाय आजमवा
